सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र च्या मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलन

सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र च्या मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलन

बीड

आष्टी: 

पंधराव्या वित्त आयोगाच्या रक्कमेतून लाईट बिल भरणार नाही ते शासनाने भरावे,कोरोनाच्या काळात ग्रामपंचायत च्यावसुली शंभर टक्के बंद असल्याने पाणी पुरवठा योजनेचे बिल माफ करावे,तर कर सल्लागार म्हणून  जयस्तुते  मॅनेजमेंट कंपनीला  दिलेले काम रद्द करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांनी आष्टी तालुका जिल्हा बीड च्या गटविकास अधिकारी  निवेदन देऊन वरील मागण्यांना मान्य करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य विश्वस्त सुधीर पठाडे बाळासाहेब वनवे ,जालिंदरगायकवाड, अस्लम पठाण, उषा दिगंबर पोकळे, मनीषा रामकिसन ठोंबरे ,जयसिंग गव्हाणे ,अशोक गर्जे यांच्याउपस्थितीत देण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *