सध्या सोशल मिडिया हे प्रभावशाली माध्यम आहे.

सध्या सोशल मिडिया हे प्रभावशाली माध्यम आहे.

मुंबई : सध्या सोशल मिडिया हे प्रभावशाली माध्यम आहे. अनेक लोक खास करून तरूण वर्ग फेसबुक व इन्स्ट्राग्राम यांचा वापर मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचे दिसते. मात्र असे असतना जेवढा याचा अधिक वापर ततेवढा अधिक धोका असल्याचे देखील दिसून येते. अशातच आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील मयूर फरताडे या युवकाने फेसबुक व इन्स्ट्राग्राममधील चूक निदर्शनास आणून दिली आहे. इतकेच काय तर यासाठी त्याला २२ लाखांचे बक्षीसही देण्यात आले आहे. त्यामुळे सध्या या तरुणाची चांगलीच चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *