Agriculture news

पुरंदरमधील “या” गावातील शेतकऱ्यांची किमया;कोथंबीरीच्या उत्पादनातुन दोन शेतकरी बनले लखपती

पुणे रोजच्या स्वयंपाकात कोथंबिरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक भाजीत थोडी तरी कोथिंबीर टाकलीच जाते. मात्र कोथिंबीरीने सध्या चांगला भावा खाल्ला आहे. त्याचा फायदा थेट शेतकऱ्याला झाला आहे. या कोथिंबीरीने शेतकऱ्याला लखपती केले आहे. पुरंदर तालुक्यातील वीर गावातील दोन शेतकऱ्यांना कोथिंबीरीने...

जिल्ह्यातील दोन खत विक्रेत्यांचे विक्री परवाने निलंबित

पुणे दुष्काळात शेतकरी होरपळत असताना, महागाई गगनाला भिडलेले असताना शेतीसाठी आवश्यक असणारी खते विक्री करणाऱ्या दुकानदाराने जर चढ्या भावाने खताची विक्री केली तर शेतकऱ्यांनी शेती करायची कशी? पुणे जिल्ह्यातील पुरंदर व मुळशी तालुक्यातील दोन खत विक्रेत्यां विरुद्ध जादा दराने युरिया...

🌴 *महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत*🌴

🌟 *ग्रामीण भागातील सर्व कुटूंबासाठी वैयक्तिक लाभाची कामासाठी सन 2021-2022 करीता अर्ज सादर करणे* 🌟 *वैयक्तिक लाभाची कामे........* *1) शोषखडा -* परिमाण -  १.२० मी X १.२० मी X १.०० मी अनुदान रक्कम = 2,895/-  *2) नाडेप कंपोस्टींग -* परिमाण -  ३.६० मी X १.५० मी X ०.९० मी    अनुदान रक्कम = 12,474/-  *3) गांडूळ खत -* परिमाण - ४.० मी X १.५० मी X ०.६० मी अनुदान रक्कम = 12,474/-  *4) वैयक्तिक शौचालय -* (SBM च्या यादीनुसार लाभ न घेतलेले लाभार्थी) अनुदान रक्कम = 12,359/-  *5) विहीर/ बोअर पुर्नभरण -*    अनुदान रक्कम - 12,198/-  *6) रेशीम उदयोग  तुती लागवड व कीटक संगोपन गृह बांधकाम किमान क्षेत्र ०.४० आर करीता*  अनुदान रक्कम = 3,32,740/- *7) शेत बांध बंदिस्ती  -* परिमाण - ०.६० मी(उंची) X  १.७० (रुंदी) एकुण क्षेत्र ०.५७ चौ.मी= रुपये ८००० प्रती हेक्टर अनुदान रक्कम = १०,०००/- ते १४,०००/- (जमिन प्रकारानुसार) *वरील प्रमाणे सर्व कामाचा लाभ एक कुटुंब घेऊ शकतात.* 🌴 *लाभार्थीची पात्रता व कागदपत्रे🌴* *१) लाभार्थीची पात्रता खालील प्रवर्गातील असावा. (ज्या प्रवर्गात निवड केली आहे त्या प्रवर्गाचे संबधित कागदपत्रे सोबत जोडावीत.)* १) अनुसूचित जाती  २) अनुसूचित जमाती  ३)...

वाईच्या ओझर्डेत बेरोजगारीचा दुसरा बळी; २८ वर्षीय तरुणाची गळफ ..

ओझर्डे (कदमवाडी) ता.वाई येथील रहिवासी असलेला अभिजीत भिकू कदम या २८ वर्षीय तरुण गेल्या काही वर्षांपासून वाईच्या एमआयडीसीमधील एका नामांकित कंपनीत नोकरीला होता. कंपनीने लॉकडाऊनचे कारण सांगत तीन महिन्यांपूर्वी त्याला अचानकपणे कामावरून काढले. त्यानंतर आलेल्या नैराश्येत त्याने राहत्या घरी पंख्याला...

राज्यमंत्र्यांनी स्वत: केले सोयाबीन पेरणीचे प्रात्यशिक, शेतकऱ्यांनाही केले आवाहन

लातूर: उदगीर तालुक्यासह संपूर्ण लातूर जिल्ह्यात सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. या पिकाचे चांगले उत्पादन घेऊन आर्थिक उन्नती साधण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी रुंद वरंबा सरी पद्धत (बीबीएफ) या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीन ची पेरणी करावी, असे आवाहन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी...