मोठी बातमी !!!!!!!मराठ्यांनी देश चालवायचा, आरक्षण का मागावं?

मोठी बातमी !!!!!!!मराठ्यांनी देश चालवायचा, आरक्षण का मागावं?

पुणे

बांगलादेशमध्ये हिंदू वर होणाऱ्या अत्याचाराविरोधात श्री शिवप्रतिष्ठान सांगली जिल्ह्यात 25 ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पाळला जाणार आहे. बांगलादेशमधील नंगानाच तात्काळ थांबायला हवा यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा अशी प्रतिक्रियाही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी दिलीय. तसंच मराठ्यांनी आरक्षण मागावे का? असा सवाल संभाजी भिडे यांनी उपस्थित केलाय.

तसंच मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे,  मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठून काढलंय,  असंही भिडे म्हणालेत. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते.मराठ्यांनी आरक्षण मागावे का? असा सवाल संभाजी भिडे यांनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे, पण मराठ्यांनी आरक्षण मागावे का? मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठले काढले.

मराठा जात संपूर्ण देशाचा संसार चालवणारी जात आहे. हे ज्यावेळी मराठ्यांच्या लक्षात येईल त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल. मात्र हे मराठ्यांच्या लक्षात येत नाही हे दुर्दैव आहे, असे संभाजी भिडे म्हणाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *