मृत्युनंतरही सुटका नाही !!!!!                      पुणे जिल्ह्यातील किऴसवाणा प्रकार ; अंत्यसंस्काराआधी मयताचे कोर्या कागदावर ठसे घेण्याची झाली घाई

मृत्युनंतरही सुटका नाही !!!!! पुणे जिल्ह्यातील किऴसवाणा प्रकार ; अंत्यसंस्काराआधी मयताचे कोर्या कागदावर ठसे घेण्याची झाली घाई

खेड

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. अंत्यसंस्काराआधी मयताच्या बोटाचे ठसे कोर्या कागदावर घेण्याचा किळसवाणा प्रकार घडला आहे.

खेड तालुक्यात एका महिलेचा मृत्यु झाला होता परंतु मृत्युनंतरही त्या महिलेची सुटका झाली नाही.नेमकी कुठली मालमत्ता मिळविण्यासाठी या मृत महिलेचे ठसे घेतले जात आहेत हे अजुन कळु शकलेले नाही.

मात्र माणुस गेल्यानंतरही त्याला होणारे क्लेश आणि दुनियेचा मतलबीपणा थांबत नाही याचच वाईट वाटत.आणि हेच दाखविणारे हे धक्कादायक चित्र आपल्यापुढे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *