गांजाची शेती करणे पडले महागात , १५७ किलो गांजा जप्त

गांजाची शेती करणे पडले महागात , १५७ किलो गांजा जप्त

औरंगाबाद

औरंगाबादच्या वैजापुर तालुक्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. वैजापुर तालुक्यातील नालेगावात तुरीच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आली होती.

या तुरीच्या शेतातुन ३०३ गांजाची झाडे हस्तगत करण्यात आली असुन तब्बल ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आर्थिक फायद्यासाठी ही गांजाची लागवड करण्यात आली होती परंतु फायदा होण्याआधीच हा प्रकार उघडकीस आला असुन सदर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *